महिलांनो हा नंबर सेव्ह करून ठेवा
मुंबई: महिलांनो हिंसाचाराने तुम्ही जर त्रस्त झाला असाल किंवा तुमच्यावर खूपच अन्याय होत असेल तर हा नंबर सेव्ह करून ठेवा. हिंसाचाराने पीडित महिलांना 24 तास आपत्कालीन आणि गैर आपत्कालीन तक्रारी…
संपर्क: 9021803001
मुंबई: महिलांनो हिंसाचाराने तुम्ही जर त्रस्त झाला असाल किंवा तुमच्यावर खूपच अन्याय होत असेल तर हा नंबर सेव्ह करून ठेवा. हिंसाचाराने पीडित महिलांना 24 तास आपत्कालीन आणि गैर आपत्कालीन तक्रारी…
कराड : पुणे-बंगलुरु महामार्गावर कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे सेगमेंट बसवताना तो कोसळून दुर्घटना घडली. शनिवारी (दि. १५) झालेल्या अपघातात दोन कर्मचारी जखमी झाले तर, एकच खळबळ माजून घटनास्थळी…
छावा नावाचा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेब चर्चेत आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं.…
मुंबई: “भारतात १९४७ पूर्वी निर्माण झालेली परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये मला फारसा फरक दिसत नाही. जेव्हा पाकिस्तानची निर्मिती होत होती, तेव्हा देशात काही लोकांनी हीच परिस्थिती निर्माण केली होती. पंडित…