हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र
नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, टीएमसीचे…