Author: admin

हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, टीएमसीचे…

भारत सरकारने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा…

संपूर्ण देश तुमच्या सोबत, ठोस पावले उचला; राहुल गांधीचा अमित शहांना फोन

नवी दिल्ली/पहलगाम: जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारने तातडीने कठोर…

भारतातील सर्वात ३ सुरक्षित बँका; RBI ने जाहीर केली लिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने देशातील “सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट बँका” (D-SIBs)ची 2024 ची यादी जाहीर केली आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या तीन बँकांचा…

तर सय्यद हुसैन शहा यांना दहशतवाद्यांनी का मारले? मृतांची नावे समोर येताच बरेच खुलासे

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जखमी झाले आहेत. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा मोदी सरकारच्या कारकिर्दीतील…

एका जागेसाठी एवढे सारे अर्ज.. बेरोजगारीची भयानक स्थिती

जयपूर: देशभरातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना, सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये होणारी स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. याचे एक उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळाले आहे, जेथे केवळ 53,749 शिपाई पदांसाठी 24 लाख 76…

भारती शुगर्सचा ऊस तोडणी–वाहतूक कराराचा प्रारंभ

नागेवाडी: भारती शुगर्स अँड फ्युएल्स लिमिटेड, नागेवाडी येथील कारखान्यात २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या करारपत्रांचे पवित्र पूजन समारंभपूर्वक करण्यात आले. कंत्राटदार व वाहन मालकांच्या सहभागामध्ये पार…

आदानींना महाराष्ट्रात आणखी एक प्रोजेक्ट; निवासी प्रकल्प लवकरच सुरू

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर अदाणी ग्रुप नवी मुंबईत एका मोठ्या निवासी प्रकल्पाची घोषणा करणार आहे. हा प्रकल्प गुजरातमधील ‘शांतीग्राम’ प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा असेल आणि त्यासाठी अंदाजे १०,०००…

जम्मू कश्मीर मध्ये महाभयंकर दहशतवादी हल्ला; देश हादरला

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहेत. हा हल्ला अमरनाथ यात्रेच्या अगोदर झाल्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. घटनेनंतर…

मिरज-पुणे रेल्वे दुहेरीकरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन; आ. कदम यांनी घेतली दखल

वसगडे (ता. पलूस): मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वे प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणाविरोधात वसगडे येथील शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या संयुक्त मोजणीनुसार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही…

error: Content is protected !!