Category: राज्य

आदानींना महाराष्ट्रात आणखी एक प्रोजेक्ट; निवासी प्रकल्प लवकरच सुरू

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर अदाणी ग्रुप नवी मुंबईत एका मोठ्या निवासी प्रकल्पाची घोषणा करणार आहे. हा प्रकल्प गुजरातमधील ‘शांतीग्राम’ प्रकल्पापेक्षा दुप्पट मोठा असेल आणि त्यासाठी अंदाजे १०,०००…

मिरज-पुणे रेल्वे दुहेरीकरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन; आ. कदम यांनी घेतली दखल

वसगडे (ता. पलूस): मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वे प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणाविरोधात वसगडे येथील शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या संयुक्त मोजणीनुसार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही…

बैलगाडा शर्यतीमध्ये आता हेल्मेट सक्ती

बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि परंपरेचा विषय आहे. मात्र, शर्यतीदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चालकांना गंभीर इजा सहन कराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय…

भोंदूगिरीला बळी पडून ३३.९० लाखाला गंडा

लातूर: अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका कुटुंबाला भोंदू बाबांनी ३३ लाख ९० हजार रुपयांच्या लुटीचा बळी बनवले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले…

तुमच्या ‘स्वप्नांचं घर’ बेकायदेशीर तर नाही ना?

पुणे: पुणे महानगर प्राधिकरण (PMRDA) च्या हद्दीत ६,००० पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे असल्याचा धक्कादायक दस्तऐवज सामोरा आला आहे. यापैकी आतापर्यंत ४,५०० बांधकामांवर कारवाई झाली असली, तरीही परिस्थितीत मोठा फरक दिसत…

हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्र्यांचा यू टर्न; हिंदी ऐच्छिक नाही तर पर्यायी असल्याचे सांगितले

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत प्राथमिक स्तरावर हिंदी भाषा सक्तीची लागू करण्याच्या निर्णयावर यूटर्न घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात जाहीर केले की, आता विद्यार्थ्यांना तिसरी…

या ९ जणांच्या नावावर आहे अर्धी मुंबई

मुंबई: भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई शहर जमिनीच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहे. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असून, शहराच्या मोठ्या भूभागावर काही प्रभावशाली कुटुंबे, खाजगी ट्रस्ट आणि संस्थांचे…

हापूस आंब्याचे दर घसरले; ४० रुपयांनी खरेदी

मुंबई: बदलत्या हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पादन कमी झाले असले तरी, एप्रिलमध्ये कोकणातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे. सुरुवातीला कॅनिंगसाठी ६०-६५ रुपये किलो भाव मिळत…

नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा: १५२ शाळांची नावे आली समोर

नागपूर: नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली असून, आणखी काही जबाबदार व्यक्तींना धरपकड…

पलूसमधील अतिक्रमणे हटवली; पलूस नगर परिषदेची धडक कारवाई

पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली आहे. विविध भागातील फूटपाथ, रस्ते व सार्वजनिक जागांवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा…

error: Content is protected !!