सौंदर्याच्या नावाखाली मृत्यूचा डोस दिला जातोय

मुंबई : भारतामध्ये लग्नसोहळा हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि विशेषतः वधूंमध्ये लग्नाच्या दिवशी आकर्षक, सडपातळ आणि परफेक्ट…

‘नील आशा’ चे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन; विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा

कराड : येथील सामाजिक कार्याच्या अविरत सुरु असलेल्या प्रवासाला संघटित स्वरूप प्राप्त करून देऊन समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठी…

विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी तयार केलेल्या ॲपमध्ये महिलांची अविश्वसनीय वाढ

मुंबई : भारतामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे ‘एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग’चा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः ‘ग्लीडन’…

खरात प्रकरणात फरार कल्पना खरातसह धक्कादायक माहिती उघडकीस

नाशिक : स्वयंघोषित ज्योतिष आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध सुरू असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तपास अधिक…

महाराष्ट्रातून मुली गायब होण्याची प्रमाण वाढले; पालकांनी सावधगिरी बाळगावी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये सध्या एक गंभीर आणि चिंताजनक समस्या डोके वर काढत आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये अल्पवयीन मुली…

कर्जमाफीसहित अजून ‘या’ घोषणा अधिवेशनात झाल्या

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या घोषणा मुख्यतः शेतकरी, रोजगार, पायाभूत सुविधा,…

शेतीच्या जमिनीवरील बांधकामासाठी आता NA करण्याची अट रद्द म्हणजे नेमकं काय?

मुंबई : राज्यात शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अकृषिक (NA) परवानगी घेण्याची अट राज्य सरकारने रद्द…

पवारांच्या अपघातामध्ये आता या संशयाने नवे वळण

मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळील विमान अपघातात…

error: Content is protected !!