महाराष्ट्रातून मुली गायब होण्याची प्रमाण वाढले; पालकांनी सावधगिरी बाळगावी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये सध्या एक गंभीर आणि चिंताजनक समस्या डोके वर काढत आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे किंवा घर सोडून जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत…

गॅस दरवाढीसह गॅस बुकिंग मध्ये नवे बदल

दिल्ली : देशभरात एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर आता ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून, आता दोन सिलिंडर बुकिंगदरम्यान…

कर्जमाफीसहित अजून ‘या’ घोषणा अधिवेशनात झाल्या

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या घोषणा मुख्यतः शेतकरी, रोजगार, पायाभूत सुविधा, क्रीडा, ऊर्जा आणि उद्योग या क्षेत्रांसाठी आहेत. खाली त्या अधिवेशनातील…

शेतीच्या जमिनीवरील बांधकामासाठी आता NA करण्याची अट रद्द म्हणजे नेमकं काय?

मुंबई : राज्यात शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अकृषिक (NA) परवानगी घेण्याची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार…

शरद पवारांची तब्बेत अचानक बिघडली

पुणे : राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांची लगबग सुरू असतानाच, मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. बारामतीतील त्यांचे…

पवारांच्या अपघातामध्ये आता या संशयाने नवे वळण

मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळील विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांच्यासह आणखी चार जणांचा अंत…

बालविवाह रोखण्यास बीड पोलिसांना यश

बीड : जिल्ह्यातील एक धक्कादायक बालविवाह प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत असलेला नवरदेव पोलिसांची चाहूल लागताच सुसाट पळून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड…

कोणतीही परीक्षा न देता टपाल विभागात बंपर भरती

मुंबई/पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडिया पोस्ट (टपाल विभाग) मार्फत 28,000 हून अधिक ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी भरती…

सायलेन्सर बदलून गाड्या फिरवणाऱ्यांना पोलिसांचा दणका

कराड : शहरातील विद्यानगर (सैदापूर, कराड) परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका युवकाकडून दुचाकीवर अत्यंत कर्णकर्कश आवाज करणारा बदललेला सायलेन्सर लावून रात्रीच्या वेळी गाडी फिरवली जात होती. या प्रचंड आवाजामुळे परिसरातील…

तर आता HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई

मुंबई : वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटल्यानंतर आता राज्य परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. १८ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांना…

error: Content is protected !!