तमिळनाडू मध्ये उसाला मिळणार प्रति टन ४००० रुपये दर

प्रतिनिधी : तामिळनाडू सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी २०२५-२६ च्या…

कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे आक्रमक

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मोठा कट रचण्यात आल्याचे यादरम्यान मनोज जरांगे…

सरकारने शब्द न पाळल्याने सोनम वांगचुक नाराज

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारवर गंभीर…

भारतीय जहाजावर पुन्हा भीषण हल्ला; डोळ्यादेखत बुडाले जहाज

विशेष वृत्त : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर पश्चिम आशियातील तणाव काहीसा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच…

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि देशातील उच्च शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

वादळाचा मान्सूनवर इफेक्ट; पुढील 24 तास महत्त्वाचे

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून ओडिशा आणि छत्तीसगडच्या परिसरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने…

अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना क्लीन चिट

नवी दिल्ली : देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बहुचर्चित आणि वादग्रस्त कोळसा खाण वाटप (कोलगेट) प्रकरणात सर्वोच्च…

सोनम यांचे उपोषण जे.पी. नड्डा यांच्या हस्ते सोडले

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी असलेले सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी त्यांचे उपोषण सोडले आहे.…

फक्त रजिस्ट्री झाली म्हणजे मालकी हक्क मिळाला असे नाही!

विशेष वृत्त : स्वतःचे घर, फ्लॅट किंवा जागा असावी, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकजण आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून किंवा कर्ज…

एलपीजीनंतर आता स्वयंपाकासाठी इथेनॉल?

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी यशस्वी ठरल्यानंतर केंद्र सरकारने आता स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली…

error: Content is protected !!