Category: शेती

शेतकऱ्यांनो घाई नको, मान्सून मंदावणार

मुंबई: सद्यस्थितीला सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या चाहूलने लोकांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याची समजूत तयार झाली असल्याने हवामान विभागाकडून विशेषतः शेतकऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. मान्सूनची सुरुवात, पण लवकरच गतीत मंदीचा अंदाज…

वाट्यानेही शेती परवडेना; मजुरी अवाक्याबाहेर

कोल्हापूर : जिल्ह्यात पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ‘वाट्याची शेती’ (शेअरक्रॉपिंग) पद्धत आता संपुष्टात येत आहे. जमीनदार आणि कर्त्या शेतकरी यांच्यातील हा पारंपरिक करार आर्थिक असमाधान, शासकीय योजनांचा आधार, आणि नैसर्गिक जोखमीमुळे…

भारती शुगर्सचा ऊस तोडणी–वाहतूक कराराचा प्रारंभ

नागेवाडी: भारती शुगर्स अँड फ्युएल्स लिमिटेड, नागेवाडी येथील कारखान्यात २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या करारपत्रांचे पवित्र पूजन समारंभपूर्वक करण्यात आले. कंत्राटदार व वाहन मालकांच्या सहभागामध्ये पार…

१७ वर्षीय युवा शेतकऱ्याने डाळिंब पिकातून केली छप्परफाड कमाई

सांगली: पारंपरिक शेतीला मागे टाकून आधुनिक पद्धतीने शेती करून अनेक शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत. अशाच प्रेरणादायी कथेमध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावाच्या १७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने डाळिंब लागवडीतून कोट्यवधी रुपये…

शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या १०० वर्षीय झाडासाठी १ कोटी रुपये मोबदला; हायकोर्टाचा रेल्वेला आदेश

नागपूर: यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केशव शिंदे यांना त्यांच्या शेतातील 100 वर्ष जुन्या रक्तचंदनाच्या झाडासाठी मध्य रेल्वेकडून 1 कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिला असून,…

‘जिवंत सातबारा’ मोहीमेद्वारे शेतकऱ्यांच्या मालकीहक्कासाठी सुविधा देणार महाराष्ट्र सरकार

पुणे: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीहक्कासंबंधीच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे ७/१२ उताऱ्यावरील मृत खातेदारांच्या नावांची नोंद काढून त्याऐवजी वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया वेगवान…

दूध खरेदी दरवाढ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पुणे: गोकुळ डेअरीने गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २ रुपये वाढवून आता ३२ रुपये केला आहे. ही दरवाढ १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी…

सौर कृषी पंप योजनेत सुधारणा;10 एचपी पर्यंतच्या पंपांना मंजुरी

मुंबई: सौर कृषी पंप योजना अधिक व्यावहारिक बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की, पाण्याची पातळी खाली गेलेल्या भागांमध्ये आता १० एचपी…

error: Content is protected !!