Month: April 2025

१५ वर्षानंतर कलमाडी निर्दोष; ED ने तपास बंद करून क्लोजर रिपोर्ट कोर्टात दिला

पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट (ईडी)चा तपास बंद झाला आहे. दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने या प्रकरणातील ईडीचा क्लोजर…

महाराष्ट्र सरकारने घेतले ११ महत्त्वाचे निर्णय; जहाजबांधणी धोरणास मान्यता, ईव्हीला टोलमाफी

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात पीकविमा योजनेत सुधारणा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि जहाजबांधणी धोरणास मान्यता यासारख्या विविध विषयांचा समावेश होता. सरकारने एकूण ११ निर्णय…

स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड अनंतात विलीन

कुंडल: काँग्रेस नेते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची बहीण स्व. सौ. भारतीताई महेंद्र लाड (वय ५३) यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील एका खाजगी…

सुरज चव्हाणच्या पहिल्याच चित्रपटाला लोकांची पाठ; लाखों फॉलोअर्स आणि कमाई फक्त..

मुंबई: बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता आणि रीलस्टार सुरज चव्हाण याचा ‘झापूक झूपुक’ चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची नामशेष प्रतिसाद मिळाल्याने चर्चा सुरू…

भारतातील ६०% लोकांना AI ची माहिती नाही; सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या शब्दाची आजकाल सर्वत्र चर्चा आहे, पण Google आणि Kantar यांनी केलेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार, भारतातील ६०% लोकांना AI बद्दल मूलभूत माहितीही नाही. याउलट, फक्त…

हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, टीएमसीचे…

भारत सरकारने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा…

संपूर्ण देश तुमच्या सोबत, ठोस पावले उचला; राहुल गांधीचा अमित शहांना फोन

नवी दिल्ली/पहलगाम: जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारने तातडीने कठोर…

भारतातील सर्वात ३ सुरक्षित बँका; RBI ने जाहीर केली लिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने देशातील “सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट बँका” (D-SIBs)ची 2024 ची यादी जाहीर केली आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँक या तीन बँकांचा…

तर सय्यद हुसैन शहा यांना दहशतवाद्यांनी का मारले? मृतांची नावे समोर येताच बरेच खुलासे

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जखमी झाले आहेत. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा मोदी सरकारच्या कारकिर्दीतील…

error: Content is protected !!