Category: राष्ट्रीय

बॉलिवूडचे दिग्गज धर्मेंद्र यांचे निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांचे मुंबईतील निवासस्थानी आज शांतपणे निधन झाले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर येताच संपूर्ण बॉलिवूडसह देशभरात शोककळा…

लडाखमध्ये तरुणाईचा भडका, भाजपचं कार्यालय पेटवलं

लेह : लेह-लडाखमध्ये तरुणाईच्या आंदोलनाने सोमवारी उग्र वळण घेतले. लडाखला राज्याचा दर्जा देऊन संविधानिक अधिकार बहाल करावेत, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या…

अहमदाबाद मध्ये भीषण विमान दुर्घटना

अहमदाबाद: येथे आज दुपारी 1:38 वाजता एक भीषण विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाची अहमदाबाद ते लंडन (गॅटविक) जाणारी फ्लाइट AI171, बोइंग 787-8 ड्रीमलाइनर, उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांत मेघानी नगर या…

ज्योती मल्होत्रा नेमकं प्रकरण काय?

दिल्ली: सध्या देशभरात चर्चेत असलेल्या ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपण खुलासा करूयात व जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. ज्योती मल्होत्रा ही एक हरियाणातील ट्रॅव्हल यूट्यूबर आहे,…

रशिया उघडपणे समर्थन का देत नाही?

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदा रशियाच्या भेटी देत भारत-रशिया संबंधांवर भर दिला, पण फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेनवर चालू असलेल्या युद्धामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले नाहीत.…

भारतात आयफोन बनवणे थांबवा; ट्रम्प

दोहा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारची राजधानी दोहा येथील एका व्यावसायिक कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. त्यांनी अ‍ॅपल कंपनीला भारतात आयफोन उत्पादन न करण्याचे आवाहन केले असून, त्याऐवजी अमेरिकेत…

कर्नल कुरैशी यांना ‘आतंकवाद्यांची बहीण’ म्हणणे भाजपला भोवलं

भोपाळ: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना नष्ट करण्यात आल्याची माहिती जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर भाजप मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे मोठा राजकीय…

भारत-पाक च्या DGMO ची आज चर्चा; संपूर्ण जगाचे लक्ष

नवी दिल्ली: आजचा दिवस भारत-पाकिस्तान संबंधांतर्फे ऐतिहासिक ठरू शकतो. दोन्ही देशांचे सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी (डीजीएमओ) आज परस्परांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रभाव आहे, कारण ही वाटाघाटी…

युद्धविरामानंतरही पाकिस्तान कडून गोळीबार

श्रीनगर/जम्मू: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सायंकाळी ५ वाजता युद्धविराम जाहीर करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती सैन्याच्या सूत्रांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी…

युद्धविरामानंतर भारताची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: भारतीय सैन्य प्रमुखांनी गुरुवारी युद्धविरामानंतर पहिल्या प्रेस परिषदेत महत्त्वाचे विधान करताना सांगितले की, “पाकिस्तानची बचावात्मक आणि आक्रमक क्षमता पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात भारत यशस्वी झाला आहे.” या परिषदेत भारताच्या…

error: Content is protected !!