भारत सरकारने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा…