कृषीमंत्री कोकाटे यांचे ‘कर्जमाफी नंतर साखरपुडे’ अशी वादग्रस्त टीका; बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांची माफी मागू
नाशिक: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जोडून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी…
