Category: राष्ट्रीय

भारतातील ६०% लोकांना AI ची माहिती नाही; सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या शब्दाची आजकाल सर्वत्र चर्चा आहे, पण Google आणि Kantar यांनी केलेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार,…

हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना…

संपूर्ण देश तुमच्या सोबत, ठोस पावले उचला; राहुल गांधीचा अमित शहांना फोन

नवी दिल्ली/पहलगाम: जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या…

भारतातील सर्वात ३ सुरक्षित बँका; RBI ने जाहीर केली लिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने देशातील “सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट बँका” (D-SIBs)ची 2024 ची यादी जाहीर केली आहे. यात स्टेट बँक ऑफ…

तर सय्यद हुसैन शहा यांना दहशतवाद्यांनी का मारले? मृतांची नावे समोर येताच बरेच खुलासे

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जखमी…

जम्मू कश्मीर मध्ये महाभयंकर दहशतवादी हल्ला; देश हादरला

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले आहेत. हा…

..तर LPG सिलेंडर घरपोच मिळणार नाही

नवी दिल्ली: LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारसमोर वितरणावरील कमिशन किमान १५० रुपये पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, तेल कंपन्या…

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा दणका देण्याच्या तयारीत

दिल्ली: मोबाईल रिचार्जच्या किंमतींमध्ये सतत होत जाणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, मोबाईलशिवाय दैनंदिन जीवन अशक्य झाल्यामुळे लोक महागाई…

सध्याच्या वक्फ मालमत्ता काढून घेतल्या जाणार नाहीत – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यावर (Waqf Amendment Act) चर्चेदरम्यान महत्त्वाचे अंतरिम आदेश जारी केले आहेत. यामध्ये आतापर्यंत नोंदणीकृत झालेल्या…

भारताच्या रेल्वे इतिहासातील सुवर्णक्षण! आजच्या दिवशी धावली होती देशातील पहिली ट्रेन

मुंबई: भारताच्या वाहतूक इतिहासात एक अमर घटना घडली. देशातील पहिली रेलगाडी मुंबईच्या बोरीबंदर (आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे…

error: Content is protected !!