महाराष्ट्र सरकारने घेतले ११ महत्त्वाचे निर्णय; जहाजबांधणी धोरणास मान्यता, ईव्हीला टोलमाफी
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात पीकविमा योजनेत सुधारणा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि जहाजबांधणी धोरणास…
