Author: admin

स्वातंत्र्यवीर माणिकराव पवार (पाटील) यांच्या जयंतीनिमित्त मोफत शासकीय कागदपत्रे वाटप शिबीर संपन्न

कुंडल: स्वातंत्र्यवीर माणिकराव पवार (पाटील) यांच्या जयंतीनिमित्त कुंडल येथे मोफत शासकीय कागदपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर…

कराड दक्षिण शरीर सौष्ठव स्पर्धेत अभिजीत पाडळे ठरला विजेता

कराड: कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कराड शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले आणि…

होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली सासू सापडली; काय घडलं होतं पहा

अलीगढ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील एका अनोख्या प्रकरणाने गोंधळ निर्माण केला आहे. या प्रकरणात एक महिला आपल्या मुलीच्या…

भारताच्या रेल्वे इतिहासातील सुवर्णक्षण! आजच्या दिवशी धावली होती देशातील पहिली ट्रेन

मुंबई: भारताच्या वाहतूक इतिहासात एक अमर घटना घडली. देशातील पहिली रेलगाडी मुंबईच्या बोरीबंदर (आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे…

कराडच्या छ. शिवाजी महाराज स्टेडियममध्ये चोरी; नगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

कराड: येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर चालू असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान सुमारे २५ हजार रुपयांच्या साऊंड सिस्टिमच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार…

महाराष्ट्रात वादळी वारे आणि पावसाचा अंदाज; पुढील ४ दिवस हवामान अस्थिर

मुंबई/पुणे: एप्रिलमध्ये सहसा उन्हाळ्याचा तीव्र उकाडा असतो, पण यावर्षी हवामानातील चढ-उतारांमुळे महाराष्ट्रभरात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने…

नागपूरात १०० ते २०० कोटींचा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस; उपसंचालक समेत अनेक अटक

नागपूर: नागपूर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक नियुक्तीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा तब्बल १०० ते २०० कोटी…

व्हाट्सअप सहित UPI पेमेंट सर्वर पुन्हा डाऊन; अडचणीच्या वेळी पेमेंट करताना ग्राहकांना मोठा त्रास

मुंबई: मेटा (पूर्वीचे फेसबुक) यांनी चालवलेल्या लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सऍपवर आज संध्याकाळी (५:३० PM नंतर) तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.…

राक्षसी बलात्कार: २३ जणांनी सलग ६ दिवस अत्याचार केला

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथील त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची तपशीलवार माहिती घेतली आणि आरोपींवर कठोर…

देशातील 15 ग्रामीण बँका बंद, 1 मे पासून “एक राज्य – एक आरआरबी” धोरण लागू

मुंबई: देशभरातील ग्रामीण बँकिंग व्यवस्थेत मोठा बदल होत आहे. केंद्र सरकारने 1 मे 2025 पासून “एक राज्य – एक क्षेत्रीय…

error: Content is protected !!