महाराष्ट्र सरकारने घेतले ११ महत्त्वाचे निर्णय; जहाजबांधणी धोरणास मान्यता, ईव्हीला टोलमाफी

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात पीकविमा योजनेत सुधारणा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि जहाजबांधणी धोरणास…

स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड अनंतात विलीन

कुंडल: काँग्रेस नेते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची बहीण स्व. सौ. भारतीताई…

सुरज चव्हाणच्या पहिल्याच चित्रपटाला लोकांची पाठ; लाखों फॉलोअर्स आणि कमाई फक्त..

मुंबई: बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता आणि रीलस्टार सुरज चव्हाण याचा ‘झापूक झूपुक’ चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.…

भारतातील ६०% लोकांना AI ची माहिती नाही; सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली

नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या शब्दाची आजकाल सर्वत्र चर्चा आहे, पण Google आणि Kantar यांनी केलेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार,…

हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना…

भारत सरकारने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली…

संपूर्ण देश तुमच्या सोबत, ठोस पावले उचला; राहुल गांधीचा अमित शहांना फोन

नवी दिल्ली/पहलगाम: जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या…

भारतातील सर्वात ३ सुरक्षित बँका; RBI ने जाहीर केली लिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने देशातील “सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट बँका” (D-SIBs)ची 2024 ची यादी जाहीर केली आहे. यात स्टेट बँक ऑफ…

तर सय्यद हुसैन शहा यांना दहशतवाद्यांनी का मारले? मृतांची नावे समोर येताच बरेच खुलासे

जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जखमी…

एका जागेसाठी एवढे सारे अर्ज.. बेरोजगारीची भयानक स्थिती

जयपूर: देशभरातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना, सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये होणारी स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. याचे एक उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला…

error: Content is protected !!