कराड येथील एमआयडीसीमध्ये युवकाचा गुदमरून मृत्यू
कराड: तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी परिसरातील बी.के. इंजिनिअरिंग कंपनीत शनिवार, ३ मे रोजी घडलेल्या हृदयविदारक घटनेत एका युवकाचा धुरामुळे…
लादेनच्या मृत्यूपेक्षाही भयंकर ॲक्शन घ्या; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा भारताला सल्ला
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांनी दहशतवाद्यांना समर्थन देणाऱ्यांवर…
१५ वर्षानंतर कलमाडी निर्दोष; ED ने तपास बंद करून क्लोजर रिपोर्ट कोर्टात दिला
पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट (ईडी)चा तपास बंद…
महाराष्ट्र सरकारने घेतले ११ महत्त्वाचे निर्णय; जहाजबांधणी धोरणास मान्यता, ईव्हीला टोलमाफी
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यात पीकविमा योजनेत सुधारणा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि जहाजबांधणी धोरणास…
स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड अनंतात विलीन
कुंडल: काँग्रेस नेते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची बहीण स्व. सौ. भारतीताई…
सुरज चव्हाणच्या पहिल्याच चित्रपटाला लोकांची पाठ; लाखों फॉलोअर्स आणि कमाई फक्त..
मुंबई: बिग बॉस मराठी सीझन ५चा विजेता आणि रीलस्टार सुरज चव्हाण याचा ‘झापूक झूपुक’ चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.…
भारतातील ६०% लोकांना AI ची माहिती नाही; सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली
नवी दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या शब्दाची आजकाल सर्वत्र चर्चा आहे, पण Google आणि Kantar यांनी केलेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार,…
हो चूक झाली; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने चूक मान्य केली तर दहशतवाद विरोधात सर्व पक्ष एकत्र
नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सुरक्षा व्यवस्थेतील चुकांवर मुख्य विरोधी पक्षांच्या प्रश्नांना…
भारत सरकारने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने सिंधू जल करारावर स्थगिती जाहीर केली…
संपूर्ण देश तुमच्या सोबत, ठोस पावले उचला; राहुल गांधीचा अमित शहांना फोन
नवी दिल्ली/पहलगाम: जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या…
