UPSC मध्ये शक्ती दुबे पहिली तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे तिसरा

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल आज जाहीर केला आहे. उमेदवार आयोगाच्या अधिकृत…

नोंदणी व मुद्रांक विभागात 284 शिपाई पदांसाठी भरती

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे शिपाई पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 284 रिक्त…

बैलगाडा शर्यतीमध्ये आता हेल्मेट सक्ती

बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि परंपरेचा विषय आहे. मात्र, शर्यतीदरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चालकांना गंभीर इजा सहन कराव्या…

भारती विद्यापीठात ६१ पदांसाठी भरती प्रक्रिया

पुणे: भारती विद्यापीठ, पुणे येथे विविध शैक्षणिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पीजीटी (पोस्ट ग्रेजुएट टीचर), टीजीटी (ट्रेंड ग्रेजुएट टीचर),…

काँग्रेस ५७ शहरात पत्रकार परिषदा घेणार; पृथ्वीराज चव्हाण

बेळगाव: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांसह पहिले आरोपपत्र सादर केल्यामुळे काँग्रेस पक्षाने…

..तर LPG सिलेंडर घरपोच मिळणार नाही

नवी दिल्ली: LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारसमोर वितरणावरील कमिशन किमान १५० रुपये पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. याशिवाय, तेल कंपन्या…

धर्मांतरानंतर राजेश्वरी खरातची पहिली प्रतिक्रिया..

मुंबई: मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharaat) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत. तिने इन्स्टाग्रामवर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची पोस्ट…

भोंदूगिरीला बळी पडून ३३.९० लाखाला गंडा

लातूर: अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका कुटुंबाला भोंदू बाबांनी ३३ लाख ९० हजार रुपयांच्या लुटीचा बळी बनवले. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात…

सातारा जिल्हा परत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनविण्याच्या तयारीने भाजप अस्वस्थ

सातारा : सातारा जिल्ह्याला पुन्हा ‘राष्ट्रवादीचा बालेकिल्ला’ बनवण्यासाठी मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू…

error: Content is protected !!