तिने जन्म दिला पण अंत्यसंस्काराला आठ पैकी एक जणही नाही..

मोहोळ (सोलापूर): आईच्या ममतेला देवाचे स्वरूप मानणाऱ्या आपल्या संस्कृतीतच एका वृद्ध आईच्या अंत्ययात्रेला मुली-नातवंडांनी दिलेला नकार समाजमनाला झळझळीत प्रश्न चिन्हांकित…

भारतीय शेअर मार्केटमध्ये भूकंप; ‘ब्लॅक मंडे’ म्हणून नोंद

मुंबई: अमेरिकेच्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारावर नवीन टॅरिफ (आयात शुल्क) लादण्याची घोषणा केल्यामुळे जगभरातील बाजारांमध्ये खळबळ पसरली…

बाळासाहेब पाटलांचा ऐतिहासिक विजय तर विरोधी दोन्ही भाजप गटांचा दारुण पराभव

कराड: दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब…

सुप्रीम कोर्टाने अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया बंदीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने (SC) फेटाळली आहे. कोर्टाने…

एवढ्या लवकर दहावीचा निकाल जाहीर..!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (एसएससी) आणि बारावीच्या (एचएससी) परीक्षा मार्चमध्ये संपल्या असून, आता विद्यार्थी निकालाच्या…

डोक्याची कवटी फोडून गोळी गेली आरपार; लातूर महानगरपालिकेचे आयुक्त मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक

लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे प्रशासन आणि समाजात खळबळ…

AI च्या मदतीने ग्रामीण शेती विकासाची संधी : डॉ. विश्वजीत कदम

पुणे:साखर संकुल कार्यालय, शिवाजीनगर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता कृती समितीचे अध्यक्ष माजी…

लाडकी बहिण योजना; एप्रिलचा हफ्ता या तारखेला होणार जमा

मुंबई: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित ३ हजार रुपये देण्यात आल्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा…

२५ वर्षांनंतर सह्याद्रीची निवडणूक तिरंगी; तिन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला

यशवंतनगर: यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल २५ वर्षांनंतर तिरंगी होत आहे, यामुळे क्षेत्रात मोठी राजकीय चुरस निर्माण…

कृषीमंत्री कोकाटे यांचे ‘कर्जमाफी नंतर साखरपुडे’ अशी वादग्रस्त टीका; बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांची माफी मागू

नाशिक: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला जोडून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी…

error: Content is protected !!